उंबरखिंडची लढाई: जेथे फक्त “500 ते १,०००” मावळ्यांनी ‘वीस हजारांना’ गुडघे टेकायला लावले!
महाराजांचा अदभूत गनिमी कावा आणि सह्याद्रीच्या भूगोलाचा वापर करून मिळवलेला देदीप्यमान विजय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत अनेक लढाया झाल्या, पण १६६१ साली झालेल्या उंबरखिंडच्या लढाईला एक विशेष महत्त्व आहे. ही लढाई म्हणजे महाराजांच्या युद्धनीतीचा, हेरगिरीचा आणि सह्याद्रीच्या भूगोलाचा कौशल्याने वापर करण्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान हा प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन महाराष्ट्रात तळ […]
उंबरखिंडची लढाई: जेथे फक्त “500 ते १,०००” मावळ्यांनी ‘वीस हजारांना’ गुडघे टेकायला लावले! Read More »